उगवतीचे ऊन आता मावळतीला पोहोचले आहे,
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात साचले आहे,
तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो,
केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो...
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात साचले आहे,
तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो,
केव्हातरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो...
Ek number
ReplyDeletegood poem vivek keep it up
ReplyDeletesahi..
ReplyDelete